Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासन निर्णय
मुख्यमंत्री कार्यालय ते महापालिकांपर्यंत बदल्यांची धडाकेबाज घोषणा
राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बदल्यांची घोषणा करत प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय, वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन तसेच महापालिका प्रशासन अशा अनेक…
आजच आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधा आणि महागाईतून सुटका मिळवा!
सध्याच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गृहिणींसाठी बायोगॅस हा एक अत्यंत स्वस्त,…
उन्हाळी सुटीचा निर्णय जाहीर; २ मेपासून शाळा बंद
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीबाबतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या निर्णयानुसार, राज्य मंडळाच्या (SSC Board)…
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा आजपासून शुभारंभ
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारतर्फे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान १…
जळगावातील दिव्यांगत्व तपासणी आता सोमवार ते शुक्रवार चालणार
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे…
भारतातील संशोधकांसाठी फुलब्राइट-नेहरू फेलोशिपची सुवर्णसंधी
भारतातील संशोधक, पीएच.डी. विद्यार्थी आणि नवोदित प्राध्यापकांसाठी फुलब्राइट-नेहरू फेलोशिपची संधी जाहीर करण्यात आली आहे. ही फेलोशिप युनायटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन (USIEF) द्वारे…
दिव्यांगांसाठी मोठा निर्णय: गृहनिर्माण ते स्वयंरोजगार योजनांपर्यंत व्यापक सुविधा उपलब्ध
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सवलती व अनुदानासाठी पात्र ठरवले आहे.
यापूर्वी 1995…
८-१४ एप्रिल सामाजिक समतेचा आठवडा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह जगा, समतेचा संदेश पसरवा
महाराष्ट्र शासनाने राज्यभर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” ८ एप्रिल ते १४ एप्रिल, २०२६ दरम्यान साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण राज्यातील सर्व प्रशासकीय…
पशुपालकांसाठी ‘महापशुधन वार्ता’चा लाभ; डिजिटल ई-मासिक ठरतंय ज्ञानाचा खजिना
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.…
तृतीयपंथीयांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी! ४५% अनुदानासह १२ लाखांपर्यंत मिळणार कर्ज
तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची पाऊले उचलली असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत आहे. जळगाव…