Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

कृषी विभागाच्या योजना

आजच आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधा आणि महागाईतून सुटका मिळवा!

सध्याच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गृहिणींसाठी बायोगॅस हा एक अत्यंत स्वस्त,…

पशुपालकांसाठी ‘महापशुधन वार्ता’चा लाभ; डिजिटल ई-मासिक ठरतंय ज्ञानाचा खजिना

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.…

तेलबिया उत्पादन वाढीसाठी ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ला वेग; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना

देशातील खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया’ (National Mission on Edible Oils – Oilseeds) राबविण्यात येत…

महिला बचत गटांना ‘अवजार बँक’साठी २४ लाखांपर्यंत अनुदान; लवकर करा अर्ज

महिलांच्या सक्षमीकरणासह कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) – दुसरा टप्पा अंतर्गत मोठी घोषणा करण्यात आली आहे. गाव पातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन…

‘कापूस-ऊस’ क्रांतीची सुरुवात: राज्य शासनाच्या नव्या योजनेतून कापूस व ऊस शेतीला बूस्ट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाने ‘कापूस व ऊस विकास कार्यक्रम’ (NFSNM) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेद्वारे व्यापारी पिकांच्या उत्पादनात मोठी…

“बळीराजासाठी सुवर्णसंधी! आता परदेशात जाऊन शिकता येणार आधुनिक शेती”

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने ‘राज्यातील शेतकऱ्यांची देशाबाहेरील अभ्यासदौरे योजना’ जाहीर केली असून, आता बळीराजाला थेट…

बळीराजा पाणंद रस्ते योजना; १,००० कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महसूल विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे पाणंद…

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ लागू

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 7.5 एच.पी. पर्यंतच्या कृषी…

पशुपालकांसाठी महत्त्वाचे आवाहन : १२ अंकी इअर टॅग बंधनकारक

जळगाव- राज्यातील पशुधनाची अचूक ओळख व संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रत्येक जनावराला १२ अंकी ‘इअर टॅग’ लावणे आता बंधनकारक करण्यात…