Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक योजना
विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! टोयोटामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, नामांकित टोयोटा कंपनीत “कमवा आणि शिका” या उपक्रमांतर्गत काम करण्याची उत्तम संधी देण्यात येत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना…
ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी; महाज्योतीतून हजारोंना प्रशिक्षण एमपीएससी-यूपीएससीत ९२ जण यशस्वी
राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून सध्या सुमारे ६ हजार १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असून यावर्षी एमपीएससी व यूपीएससी परीक्षांमध्ये ९२ विद्यार्थी उत्तीर्ण…
आरटीई २५% प्रवेशासाठी मुदतवाढ – बालकांच्या पालकांसाठी अंतिम संधी!
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी २५% आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
पालकांना…
आजच करा अर्ज – तुमच्या क्रीडा स्वप्नांना मिळेल पंख
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी दिली आहे. ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत पुणे विभागीय निपुणता केंद्रांमध्ये मैदानी (ॲथलेटिक्स),…
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण : बार्टीकडून कडक नियम, पात्र विद्यार्थ्यांची तपासणी सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, अराजपत्रित गट “ब” व “क”, तसेच कर्मचारी निवड…
MPSC स्पर्धकांना बळ: ‘अमृत’ योजनेतून मुख्य परीक्षा तयारीसाठी आर्थिक सहाय्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा – २०२५ (राज्य सेवा) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण…
महाडिबीटी पोर्टलवरून अर्ज: विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी आर्थिक सहाय्य
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय तसेच अशासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कायम…
आदिवासी युवकांसाठी उद्योगाचे नवे दार उघडणारी ‘बिरसा’ योजना
राज्यातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योगक्रांती महाअभियान अंतर्गत स्टार्टअपना थेट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या पाच वर्षांत १ लाख २५ हजार उद्योजक…
एकच परीक्षा–अनेक संधी! सरकारी भरती प्रक्रियेत मोठे सुधारणा पाऊल
राज्यातील शासकीय भरती परीक्षांमध्ये उमेदवारांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांकडून स्वतंत्र परीक्षा घेण्याची पद्धत बंद करून…