Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासकीय योजना

शुल्क निर्धारणात बदल: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना होणार मोठा लाभ

राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्काबाबत असलेली अनिश्चितता दूर करण्यासाठी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस तसेच इंटिग्रेटेड एमबीए या अभ्यासक्रमांच्या शुल्क निर्धारणाचा…

अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप मुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून सेवा

महामंडळाने अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे.तरी…

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी: पशुपालनासाठी शासनाची मोठी योजना

ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास…

१६ वा वित्त आयोग: केंद्र-राज्य आर्थिक वाटपात सुधारणा

केंद्र सरकारच्या करांच्या राज्यांमधील वितरणासाठी 16 व्या वित्त आयोगाने महत्त्वपूर्ण बदल सुचवले असून, यामध्ये ‘GDP मधील योगदान’ हा नवा निकष प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे…

गरजू मुलांसाठी आशेचा किरण: कर्करोग उपचारासाठी ‘मुख्यमंत्री कवच’

महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील बालकांना कर्करोगावरील मोफत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्री सहायता…

निराधार बालकांसाठी आधारवड: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

जळगांव जिल्ह्यातील अनाथ, निराधार, निराश्रित तसेच संकटग्रस्त बालकांना सुरक्षित व कौटुंबिक वातावरण मिळावे यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना…

लोकसहभागातून घडवूया आदर्श गाव! शासनाचा ग्रामीण विकासावर भर

ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने 'आदर्श गाव योजना' अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प केला आहे. "लोकसहभागातून ग्रामविकास" हे मुख्य सूत्र डोळ्यासमोर ठेवून गावांसाठी…

‘लेक लाडकी योजना’ : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी योजना’ प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत…

महाराष्ट्र होणार ‘आत्मनिर्भर’: शेतकऱ्यांसाठी १००% बियाणे अनुदान

भारताला खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने केंद्र व राज्य शासनाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (NMEO-OS)’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला वेग दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न…

MPSC मुख्य परीक्षा २०२५: उत्तरपुस्तिका संदर्भातील अत्यंत महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०५, १८, १९ व २६ एप्रिल २०२६ तसेच ०२ मे २०२६ रोजी आयोजित होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ ही प्रथमच पारंपरिक / वर्णनात्मक स्वरूपात घेतली जाणार…