Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासन निर्णय
15 व 16 ऑक्टोबर रोजी MPSC परीक्षा असल्यामुळे जिल्हा परिषद गट-क पदभरतीच्या वेळापत्रकाला स्थगिती
शासन शुद्धीपत्रक:- नमूद पार्श्वभूमीवर मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट -क मधील आरोग्य…
विद्यार्थ्यांनाही मिळणार दरवर्षी 6 हजार रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय
शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रत्येक मूल शाळेत यावं. शिकावं, यासाठी केंद्र व राज्य सरका रमार्फत विविध योजना राबवल्या जातात. मोफत गणवेश असो की वह्या पुस्तकांचे वाटप, तसेच…
तरुणांनो नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ योजनेचा लाभ अवश्य…
आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती…
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘सुधारित’ शिष्यवृत्ती योजना;…
राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
विद्यार्थ्यांना दिलासा; परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या वाढवली
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय आज झालेल्या…
वन्य प्राण्यामुळे मनुष्यहानी किंवा पशुधन हानी झाल्यास मिळणार 20 लाख रुपये
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यांनी किंवा पशुधन मृत्यू किंवा अपंग किंवा जखमी झाल्यास. अर्थसहाय्य देण्याबाबतचा जीआर दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
यामध्ये वाघ,…
जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जागा हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर करावे
जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात भूसंपादनासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करावे, असे…
राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ परीक्षा पुन्हा सुरु करणार…
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात 10 वर्षांपासून बंद असलेल्या तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती…
राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकिय तपासणी सुविधा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करण्यास…
राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तसेच वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी…
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'आयुष्मान भारत - प्रधानमंत्री…