शासन निर्णय: नवीन नियम येईपर्यंत रिक्षा परवाने राहणार बंद
राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण रोखण्यासाठी आज (९ मार्च) पासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…