Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासन निर्णय
सततचा पावसाबद्दल शासनाचा ‘हा’ मोठा निर्णय….
'सततचा पाऊस' ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत…
वन आरक्षित जमिनीबाबत राज्य शासनाच मोठं पाऊल…
राज्यातील खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन इ. बाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ वन विभागामार्फत आणण्यात येईल, असं…
महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीबाबत ‘हा’ मोठा निर्णय…
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने शासनाने 75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया राबवित असतांना लोकप्रतिनिधींकडूनही अनेक निवेदने प्राप्त…
आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देणेबाबत शासन परिपत्रक जारी….
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्च, २०२० पासून शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर निवड प्राधिकरणांकडून घेण्यात आलेल्या परीक्षांना प्रविष्ठ होणान्या…
सरळसेवा भरतीसाठी समाांतर आरक्षणाचा राज्य शासनाचा GR
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०९७/प्र.क्र.३१/९८/१६-अ, दिनांक १६ मार्च, १९९९ नुसार शासन सेवेत सरळसेवेने नियुक्ती करताना समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी…
राज्य शासनासहित सर्व महामंडळाच्या भरतीसाठी भविष्याची चाहूल ओळखून राज्य शासनाचा हा ‘GR’…
१.प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याचे दृष्टीने शक्य असेल तिथे बाह्ययंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या…
सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य….
नोकरीत प्राधान्य:- शौचालय स्वच्छता, घाणीशी संबधित मलनि:सारण व्यवस्था, नाली गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती व नवबौद्ध…
‘या’ कारणासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकांना कोरी पाने जोडली जाणार; शासन निर्णय…
आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे (बालभारती) तयार केल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडली जाणार आहेत. पथदर्शी पद्धतीने स्वरुपात राबवल्या…
‘या’ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार थेट रोख रक्कम….
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि.२४.७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा,…
नवउद्योजकांसाठी समाज कल्याण विभागाची ‘ही’ नवी योजना…
स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांना बँकेच्या…