Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासन निर्णय
वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५…
‘या’ जिल्ह्यातील युवांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा
सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींसाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज…
पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकने सादर करण्याचे आवाहन; अंतिम तारीख ३१ जुलै २०२५
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. पद्म पुरस्कारांची नामांकने केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले असून याबाबत प्रक्रिया…
वेळेत लाइट आली नाही, तर भरपाईसाठी असा करा अर्ज
ग्राहकांना निर्धारित वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे असे बंधनकारक आहे. जर निर्धारित वेळेत सुविधा दिली गेली नाही तर वीज वितरण कंपनी कडून ग्राहकाला भरपाई मिळू शकते. लघु आणि उच्चदाब ग्राहकांना…
रेशन कार्डच्या eKYC साठी मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रक्रिया
▪️ राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता…
सरकारी योजनांसंदर्भात शासनाचा मोठा निर्णय, सर्व योजनांची माहिती आता ‘येथे’ मिळणार
▪️ महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी नवीन डिजिटल पाऊल उचलत ‘सीएम डॅश बोर्ड’ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शासनाच्या सर्व योजनांची आणि सेवांची माहिती एका ठिकाणी सहज…
केंद्र सरकारचा पशु औषधांबाबत मोठा निर्णय! शेतकऱ्यांचा होणार फायदा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण कार्यक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील पशुधनाचे…
विद्यार्थ्यांनो तुम्हाला शासकीय कामासाठी लागणाऱ्या ‘या’ पैशांचा खर्च होणार कमी; राज्य…
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता शासकीय कामांसाठी नागरिकांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
कुठेही जा वारंवार FASTag रिचार्जची गरज नाही, सरकारचा नेमका प्लॅन काय; जाणून घ्या सविस्तर माहिती
▪️ फास्टॅगवरून टोल देणाऱ्यांनाही वारंवार रिचार्ज करावा लागत असल्याने वेळोवेळी अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता यातून कायमची सुटका होणार आहे, कारण सरकार टोलसाठी वार्षिक आणि लाईफटाईम पास…