Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

नोकरी विषयी

एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे भरती

पदाचे नाव- मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका शैक्षणिक पात्रता- भारत सरकार / UGC/AICTE द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून एकूण 50% गुणांसह पदवीधर पदवी. (b) बी एड /एनटीटी/मॉन्टेसरी /…

पंजाब नॅशनल बँकेत ‘अधिकारी’ पदाची मोठी भरती

पदाचे नाव- अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदसंख्या- 240 जागा शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली…

पदवीधरांना संधी; IDBI बँकेत 1036 जागांसाठी मोठी भरती

पदाचे नाव- एक्झिक्युटिव पदसंख्या- 1036 जागा शैक्षणिक पात्रता- 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन अर्ज करण्याची…

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे प्राध्यापक पदाची मोठी भरती

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदसंख्या- १३७ जागा शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी ठिकाण- पुणे…

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे भरती

पदाचे नाव- लॅब टेक्निशियन पदसंख्या- ४ पदे शैक्षणिक पात्रता- B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT) किंवा (BMLS) बॅचलर इन मेडिकल लॅब सायन्स. किंवा B.Sc. मेडिकल लॅबोरेटरी…

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भरती

पदाचे नाव- CHB – विविध विषयांसाठी शिक्षक आणि संचालक पदसंख्या- १९ पदे शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी ठिकाण- कोल्हापूर अर्ज…

सशस्त्र सीमा बलात 1646 जागांसाठी भरती

पदाचे नाव- सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदसंख्या- 1646 जागा शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण, संबंधीत कोर्स अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत- 18 जून…

विद्यार्थ्यांनो ७५ हजार पदभरतीचा कृती आराखडा तयार…

राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे.…

भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक पदसंख्या- 12828 जागा शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत अर्ज करण्याची…

‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम, कशी होणार भरती जाणून घ्या सविस्तर माहिती

जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता सुरु झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार प्रमाणीकरण व आधार दुरुस्ती केलेल्या शाळांची संचमान्यता थेट अंतिम केली जात आहे. पण, ८८ टक्क्यांपेक्षा…