Take a fresh look at your lifestyle.

सहकार विद्या मंदिर, बुलढाणा मध्ये नवीन 54 जागांसाठी भरती

पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, लिपिक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, क्रीडा/योग शिक्षक, परिचर (महिला) आणि पुरुष, सुरक्षा रक्षक शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता…

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी

1)भारतातील डिजिटल जग झपाट्याने वाढले आहे आणि २०२५ पर्यंत ८६% पेक्षा जास्त घरे इंटरनेटशी जोडली जातील. या विस्तारामुळे गोष्टी सोप्या होतात, परंतु त्यामुळे लोक सायबर फसवणुकीला बळी पडतात. सायबर…

पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर सर्व संस्थांमधील विविध पदभरतीसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे,…

मुंबई पोर्ट मध्ये ‘अप्रेंटिस’ साठी 116 जागांसाठी भरती

पदाचे नाव- 1 पदवीधर अप्रेंटिस 2 COPA ट्रेड अप्रेंटिस पद संख्या- 116 जागा शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)…

महिला खेळाडूंसाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!

राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्टस् क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र,…

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मोठी भरती

पदाचे नाव- एक्झिक्युटिव पद संख्या- 344 जागा शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: 29 ऑक्टोबर 2025…

वादळी वाऱ्याची शक्यता जाणून घेण्यासाठी शासनाचे विशेष पोर्टल जारी!

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत दर गुरुवार किंवा शुक्रवारी महाराष्ट्रासाठी सात दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो. या अंदाजात कोकण…

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव  1 असिस्टंट मॅनेजर (General) 2 असिस्टंट मॅनेजर (Legal) 3 असिस्टंट मॅनेजर (IT) 4 असिस्टंट मॅनेजर (Research) 5 असिस्टंट मॅनेजर (Official Language) 6 असिस्टंट मॅनेजर…

आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्तांना शासनाचे विशेष पॅकेज-शासन निर्णय जारी

राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः…