Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

जिल्ह्यात २४ सप्टेंबर रोजी पेंशन मेळावा; निवृत्तीवेतनधारकांना सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने पेंशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय…

महाराष्ट्रातील ‘ई-विद्या’ वाहिन्यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले…

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीचा भत्ता यामध्ये वाढ करण्यास आज…

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme – NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30…

‘या’ विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्त्यात वाढ!

वसतिगृहे योजनेअंतर्गत राज्यात एकूण ४४१ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये मुलांसाठी २३० व मुलींसाठी २११ वसतिगृहे सुरू आहेत. त्यापैकी मुलांच्या वसतिगृहात २३,५७० विद्यार्थी व मुलींच्या…

मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी २० सप्टेंबर रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) च्या वतीने मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत…

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या…

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले…

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसायाची नवी संधी

आदिवासी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी सहयोजना हाती घेतली आहे. “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” (DAJGUA)…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न् सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या…