Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासन निर्णय
महाराष्ट्रातील ‘ई-विद्या’ वाहिन्यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले…
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीचा भत्ता यामध्ये वाढ करण्यास आज…
राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme – NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30…
ग्रामीण रस्ते मानांक कार्यपद्धती; शासनाचे परिपत्रक जारी…
ग्रामीण_रस्ते_मानांक_कार्यपद्धती_
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆
‘या’ विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्त्यात वाढ!
वसतिगृहे योजनेअंतर्गत राज्यात एकूण ४४१ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये मुलांसाठी २३० व मुलींसाठी २११ वसतिगृहे सुरू आहेत. त्यापैकी मुलांच्या वसतिगृहात २३,५७० विद्यार्थी व मुलींच्या…
मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी २० सप्टेंबर रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) च्या वतीने मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत…
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या…
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले…
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसायाची नवी संधी
आदिवासी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी सहयोजना हाती घेतली आहे. “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” (DAJGUA)…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय अन्न् सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या…
जन्म-मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविणेबाबतची कार्यपध्दती; GR जारी…
अवैध_विलंबित_जन्म_मृत्यू_नोंदी_रद्द_करुन_प्रमाणपत्र_परत_मिळविणेबाबतची
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆