Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासकीय योजना

कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती…

सारथीमार्फत उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी शैक्षणिक…

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंतांसाठी- छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात 'सारथी' संस्था…

आपल्याला “ITR Refund” मिळाले का? जाणून घ्या ऑनलाईन तपासण्याची सोपी प्रोसेस!

ITR Refund म्हणजे काय? तुम्ही जास्त Tax भरला असेल आणि Final Calculation नुसार Refund मिळतो. तो Refund थेट तुमच्या Bank Account मध्ये येतो. Refund मिळायला किती वेळ लागतो? ▪️ ITR फाइल…

श्रावणबाळ सेवा ‘राज्य निवृत्ती वेतन’ योजना…

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची एक निवृत्तीवेतन योजना आहे, जी राज्यातील 65 वर्षे व त्यावरील वृद्ध आणि निराधार व्यक्तींना…

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत…

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ…

व्यवसायातून उन्नती साधूया… जीवनाचा उत्कर्ष घडवूया

राज्यातील युवक-युवतींमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेला दिशा देण्यासाठी व स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील मागास घटक, बेरोजगार युवक-युवती यांना व्यवसायासाठी…

OBC महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात थकित व्याजावर ५० टक्के सवलत

"ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणांत संपूर्ण कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरण करणा-या लाभार्थिस थकित व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ots) रावाविण्यात येत आहे. त्यानुसार,…

पुनर्रचित हवामानावर आधारीत ‘फळपिक विमा योजना’ (आंबिया बहार) सन २०२४-२५

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्हयात ७२,५६९ शेतक-यांनी या योजनेत भाग घेवुन ७६,२४२.८५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असुन शेतकरी हिस्सा…