Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानातून राष्ट्रप्रेमाचा जागर
मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा‘ अभियानांतर्गत विशेष प्रभात फेरीचे आयोजन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ९.३०…
राज्यात पशुधन विमा योजना लागू – मंत्री पंकजा मुंडे
अपघात, नैसर्गिक आपत्ती व रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण
प्रत्येक कुटुंबातील १० पशुधन घटकांस मिळणार लाभ
मुंबई, दि. ६ : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा…
दिव्यांग व्यक्तींनी बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई दि. ६ : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर दिव्यांग सक्षमीकरण…
राज्यात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. ५ : राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान एक…
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६ : कायदेशीर ओळखीपलीकडचा सामाजिक बदल !
महाराष्ट्रातील शेतीचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात महिलांच्या श्रमांची नोंद अपरिहार्य आहे. पेरणी, निंदणी, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय, बीजसंवर्धन, भाजीपाला उत्पादन, शेतीमालाची प्रक्रिया अशा…
ग्रामीण साहित्याच्या पाऊलखुणा
दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. …
वाट पाहतंय आपली… भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव
महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्राॅबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले असं भिलार गाव… …
डॉ.हरिश्चंद्र बोरकर : बहुआयामी व्यक्तिमत्त्व
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विशेष लेख
डॉ. हरिश्चंद्र बोरकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. आयुष्य एखाद्या कार्यास झोकून देणे हा त्यांचा विशेष आहे. त्यांची प्रयत्नवादी…
मध्ययुगीन साहित्य निर्मितीत महानुभावांचे योगदान
महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की सांस्कृतिकदृष्टया महाराष्ट्र अतिशय प्रगत राज्य आहे. विविध धर्म आणि संप्रदायांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे.…
साहित्य संमेलनाच्या इतिहासात साताऱ्याचे महत्त्वाचे योगदान
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलने आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा यासाठी सातारा जिल्ह्याने दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे असून…