Take a fresh look at your lifestyle.

चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !

ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची…

बळीराजाला मोठा दिलासा! ३६,५८५ कोटींच्या शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील वर्षी नैसर्गिक संकटांमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात…

एसटीचा ७८ वा वर्धापन दिन: ७८ हजार वृक्ष लागवड आणि ‘स्वच्छ-हरित-सक्षम’ एसटीचा संकल्प!

मुंबई: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा'ने (MSRTC) आज आपला ७८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने परिवहन मंत्री तथा एसटी…

DRDO भरती २०२६: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत सायंटिस्ट पदांची संधी; ३३ जागांसाठी भरती!

देशासाठी सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या आणि तांत्रिक क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) अंतर्गत 'सायंटिस्ट' (Scientist) पदांच्या…

‘रझाकार’चा उदय आणि सशस्त्र लढा सुरु

मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -९) निजाम सरकारने स्टेट काँग्रेसचे वाढता जनाधार लक्षात घेऊन तसेच भारतीय काँग्रेस त्या काळी महात्मा गांधींच्या नेतृत्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहचली…

मे महिना संपला, आता १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची…

मुंबई: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी सध्या एकच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे – मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? मे महिना उलटून जून महिना सुरू…

‘लाडकी बहीण’ योजनेतून ८१ लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केली नेमकी…

मुंबई: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभासाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी सुमारे ८१ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या बातम्यांनी सध्या राज्यात चर्चांना उधाण आले आहे. या…

‘शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये’, मुख्यमंत्र्यांचं आवाहन; असा आहे राज्याच्या हवामानाचा…

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज १ जून रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हवामानात मोठा बदल होणार आहे. वादळी वारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता…

सोमनाथ ‘स्वाभिमान पर्व’: श्रद्धेच्या विजयाची आणि भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाची १००० वर्षे

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, जिथे अथांग अरबी समुद्र भगवान शिवाच्या चरणांचे प्रक्षालन करतो, तिथे उभे असलेले प्रभास पाटनचे सोमनाथ मंदिर केवळ एक वास्तू नाही, तर ते भारताच्या अजेय…

मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -1 )

मराठवाडा हे नाव पडले कसे…? मराठवाडा स्वातंत्र्य होऊन 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षात प्रवेश करेल.. त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता.. इथे निजामशाही कशी आली.. त्या…