४थी उत्तीर्ण उमेदवारांना संधी! मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
पदाचे नाव- माळी किंवा मदतनीस
शिक्षण- किमान ४थी उत्तीर्ण
वय- २१ ते ३८ वर्षे.
राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे

एकूण पदे- ०२
अर्ज करण्याची पद्धत- अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
rgrp-bhc@bhc.gov.in
मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय , मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ मे २०२२
अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in
