Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय योजना
‘बार्टी’मार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० ने वाढ
मुंबई- सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक 200 विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या…
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिने…
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
मुंबई- सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता…
ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य
मुंबई- केंद्र शासनाने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य या योजनेकरिता पहिल्या हफ्त्याचा दुसरा टप्पा म्हणून…
स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप
मुंबई- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्माईल्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील लाखो महिलांच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना बायजूज या कंपनीचे…
वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
वैयक्तिक लाभाच्या योजना राज्य शासनाच्या आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च व तंत्र…
वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती
स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांसाठी उद्योग कर्ज; जाणून घ्या कसा घेता येईल लाभ
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग, व्यवसाय करता यावा यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळा…
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प योजना
कृषिप्रधान असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांचा कृषि क्षेत्राकडील ओढा कमी होत आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. अवेळी पाऊस, कृषि मालाला योग्य दाम न मिळणे, नाशवंत मालाची साठवणुकीचा अभाव अशा अनेक…
रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते? जाणून घ्या मोबाईलवर
रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते व जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची, तर आज जवळपास सगळ्याच लोकांकडे रेशनकार्ड आहेत. त्यातील बरेच जण रेशन घेतात. पण आपल्याला किती रेशन मिळते? किंवा…