Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय योजना
आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना मिळणार ‘या’ सुविधा!
नागरिकांना अधिसूचित सेवा निर्धारित वेळेत न मिळाल्यास, संबंधित जवाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते — आणि त्यांना ₹5,000 पर्यंत दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. ⚖️
महाराष्ट्र शासनाच्या “लोक…
बांधकाम कामगार मंडळांतर्गत शिष्यवृत्ती योजनेबाबत स्पष्टीकरण!
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत “शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज प्रकरण, अर्ज स्वीकृती, बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरण” अशा आशयाची खोटी माहिती समाज माध्यमांद्वारे…
प्रधानमंत्री सुर्यघर मुफ़्त बिजली योजनेअंतर्गत नागरिकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज
भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ़्त बिजली योजना’ ही नागरिकांना स्वच्छ, अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. या योजनेद्वारे…
जमिनीचे तुकडेबंदी पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत नवीन राजपत्र जारी…
तुकडेबंदी 3-11-2025
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆
शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणेबाबत GR प्रसिद्ध!
शहरी_आरोग्य_आयुक्तालय_स्थापन_करणेबाबत_GR (1)
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆
महिला व बालविकास विभाग परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम!
b82f56a0-cfb3-45d4-acf5-d476d8289d16 (1)
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆
दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत…
नागरिकांसाठी, ‘संचार साथी’ पोर्टल आणि अॅप
भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा…
दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट
दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’…
‘या’ शासन निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा!
जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी, यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,…