…’हे’ वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती
राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. तर जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत शिक्षकांच्या नेमक्या जागा समजणार नाहीत आणि…