Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हानिहाय लाभार्थी इष्टांकात सुधारणा
मुंबई, दि. २ जून : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने…
नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी; तृणधान्य आहेत पौष्टिक भारी
पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने…
स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना!
आज काल स्टार्टअप, इनोव्हेशन, युनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू…
कांदाटी खोरे- विकास दृष्टीकोन आणि ध्येय
कांदाटी खोऱ्यातील बरीचशी गावे ही कोयना धरणात गेली आहेत. हे खोरे कोयनेच्या जलाशयाने वेढलेले आहे. या खोऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तापोळा, बामणोली या भागाला तर मिनी काश्मिर असे म्हटले जाते.…
मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान
शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ
समाजातील सर्वसामान्य, दुर्बल, वंचित व तळागाळातील मागासवर्गीय घटकांचा विकास व्हावा, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभाग…
भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव
खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात.…
चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !
ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची…
बळीराजाला मोठा दिलासा! ३६,५८५ कोटींच्या शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील वर्षी नैसर्गिक संकटांमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात…
एसटीचा ७८ वा वर्धापन दिन: ७८ हजार वृक्ष लागवड आणि ‘स्वच्छ-हरित-सक्षम’ एसटीचा संकल्प!
मुंबई: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा'ने (MSRTC) आज आपला ७८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने परिवहन मंत्री तथा एसटी…