Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचे जतन
साहित्य, संस्कृति, कला, शिक्षण याचबरोबर समृद्ध वारसा, इतिहास आणि परंपरा या कोणत्याही नागरी संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासन या सर्व बाबींना प्रोत्साहन देत असताना आपला…
उच्च शिक्षणासाठी आधार देणारी ‘स्वाधार’ योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या बऱ्याच…
प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !
राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन…
उद्योगास आकर्षित करणारी ‘ऑरिक सिटी’
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर निर्मितीसाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर विकास महामंडाळाची (DMIC) स्थापना केंद्र शासनातर्फे करण्यात आली आहे. या औद्योगिक कॉरिडॉरमध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान,…
केवळ एक रुपयात मिळणार शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात अनेकदा नुकसान झाले आहे. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात…
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना…
SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती; अर्जाची मुदत 25…
SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (Combined Graduate Level Examination – CGL 2026) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 12,256 रिक्त जागांसाठी…
‘शासन आपल्या दारी’उपक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्यातील नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांसाठी विविध कागदपत्रे सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत मिळावीत. आणि…
शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ
राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागते. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे…