Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
रायगड जिल्ह्यातील ३९% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची अत्यंत…
पीएम श्री केंद्रीय विद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांची भरती; १८ ऑगस्टला होणार थेट मुलाखत
पीएम श्री केंद्रीय विद्यालय पुणे भरती
पीएम श्री केंद्रीय विद्यालय दक्षिण कमांड आणि आर्मी एरिया पुणे द्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार विविध विषयांच्या शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या जागा…
MMRISMC Recruitment 2026: मुंबई लोखंड व पोलाद बाजार समितीत विविध पदांसाठी भरती सुरू; ‘या’…
MMRISMC भरती २०२६: पदनिहाय तपशील
मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या अंतर्गत खालीलप्रमाणे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे:
१. नियंत्रक अतिक्रमण अधिकारी (Encroachment…
काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मुंबई भरती २०२६; ५ रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या सविस्तर माहिती
काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मुंबई अंतर्गत ५ पदांची भरती
काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेने ऑगस्ट २०२६ च्या जाहिरातीद्वारे आपल्या विविध विभागांतील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरती…
नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. १० : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १० : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते.…
मराठी ही आमची माऊली, अभिजात भाषेची सावली…
“माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके! परी अमृतातेंही पैंजा जिंके!”
प्रख्यात साहित्यिक पु. ल.देशपांडे म्हणतात, “पंढरीचा पांडुरंग हे जसं महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत आहे, त्याप्रमाणेच कुसुमाग्रज…
मराठी मनाचा ठाव घेणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी
महाराष्ट्रातील अनेक कवींनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण मराठी बोलीभाषेतील कविता अंतर्मनाला स्पर्श करून जातात अशाच काही कविता बहिणाबाई चौधरी यांनी रचल्या…
मराठी भाषेचा वापर वाढवावा…
भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. भाषेशिवाय आपल्याला जगताच येणार नाही. मग ती भाषा शब्दांची, डोळ्यांची, किंवा हावभावांची असो. तिच्याद्वारेच आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करत असतो.…
शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देणारी योजना ‘अॅग्रीस्टॅक’
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह…