Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी ‘बीज भांडवल योजना’
मुंबई, दि. ६: तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी तृतीयपंथीयांना आर्थिक…
महावितरणमध्ये १८८ पदांसाठी अप्रेंटिस भरती; नागपूर विभागात सुवर्णसंधी
भरतीचा तपशील
महावितरणच्या नागपूर विभागात रिक्त असलेल्या विविध तांत्रिक पदांवर 'ट्रेड अप्रेंटिस' म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये वीजतंत्री (Electrician) आणि तारतंत्री (Wireman) या…
भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायु’ भरती २०२६: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
भरती प्रक्रियेचा तपशील
भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायु पदासाठी मोठी भरती मोहीम हाती घेतली आहे. हे पद देशाच्या हवाई सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. अग्निपथ योजनेचा भाग म्हणून ही…
भारतीय हवाई दलात ‘मेडिकल असिस्टंट’ पदाची भरती: पात्रता आणि महत्त्वाची माहिती
भरती प्रक्रियेचा तपशील
भारतीय हवाई दलाने मेडिकल असिस्टंट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हे पद हवाई दलाच्या तांत्रिक आणि वैद्यकीय विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. निवड झालेल्या…
माजी सैनिकहो… तुमच्या अन् तुमच्या कुटुंबासाठी..!
आपल्या सर्वांनाच भारतीय सैन्यावर अभिमान आहे. एका विशिष्ट कालावधीची सेवा पूर्ण झाल्यानंतर भारतीय सेनेतील जवान वा अधिकारी सैन्यातून निवृत्त होतात व त्यांना माजी सैनिक/सैन्याधिकारी संबोधले…
शेतकरी कर्जमुक्ती म्हणजे काय भाऊ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ जाहीर केली आहे. शेतकरी बांधवाना कर्जमुक्ती देण्याचा हा ऐतिहासिक महानिर्णय…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ!
महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची भूमी आहे. राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि सामाजिक जीवनाची वीण ही शेती व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांवर…
धानातून समृद्धीकडे! आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारा… भरघोस उत्पादन, आर्थिक स्वावलंबन आणि कर्जमुक्तीकडे…
“शेतकरी जगला तरच जग जगेल” ही केवळ भावना नाही, तर आपल्या देशाच्या अस्तित्वाची खरी ओळख आहे. कारण शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही; तो राष्ट्राचा जीवनदाता आहे. उन्हाची तिरीप, पावसाची अनिश्चितता, …
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या…
राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेमुळे नव्या…
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती”
हवामान बदल ,अनियमित मान्सून, अतिवृष्टी व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या व्यापक उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र…