Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Uncategorized

वाढवण बंदर असणार जगातील १० मोठ्या बंदरापैकी एक !

पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे  बंदराच्या उभारणीसाठी रु. ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली… जगातील १० मोठ्या बंदरापैकी  वाढवण हे एक मोठे बंदर असणार…

महाराष्ट्र : जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक हब

भारतातील आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) राज्याचे योगदान सुमारे 14 टक्के असून देशाच्या आर्थिक वाढीमध्ये महाराष्ट्र राज्य हे…

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. पिवळा मोझॅइक संदर्भातील लक्षणे व उपाय खालीलप्रमाणे :- पिवळा मोझॅइकची लक्षणे (Yellow Mosaic…

शेतीपंपाला मोफत वीज

राज्यातील शेतकरी अधिकाधिक प्रगत आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाने शेतीला…

आशियाई विकास बॅंक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प

४१६ कोटी रुपये निधी वितरीत मॅग्नेट प्रकल्प- (Maharashtra Agribusiness Network- MAGNET) महाराष्ट्र राज्यात  आशियायी विकास बॅकेच्या (ADB) सहाय्याने डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ,…

‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६…

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाचीही…

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे ,उत्पादित अन्न…

महाराष्ट्रात २५ लाख ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेणार

जळगाव येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील ‘लखपती दीदी संमेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील…

विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या सुरक्षेसाठी राबवावयाच्या उपाययोजना

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी निर्णय घेतले जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील…

गडचिरोली : नक्षलग्रस्त ते विकसनशील जिल्हा प्रवास

समृद्ध आदिवासी संस्कृती, विपूल खनिज संपत्ती, सर्वाधिक हरित वने, बांबू आणि तेंदुपत्ता यासोबतच भात पिकांकरिता गडचिरोली जिल्हा प्रसिद्ध आहे. सुर्याच्या सोनेरी किरणांनी राज्यात सर्वप्रथम न्हावून…