Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
राजवैभवी अभिजात मराठी!
मराठी भाषेच्या अभिजाततेला मिळालेला अधिकृत दर्जा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक समृद्धीचा सुवर्ण क्षण आहे. हा गौरव मराठी भाषा, साहित्य, संतपरंपरा आणि समाजजीवनाच्या योगदानाची…
अभिजात मराठी: अहिराणी बोलीचा इतिहास (भाग १)
नवी दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृती, साहित्यिक योगदानास यानिमित्ताने उजाळा…
आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने…
साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते…नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : एक अपूर्व योग
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील साहित्य परंपरेचा वाशिमचे जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी घेतलेला वेध……
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये १५४ जागांवर भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
BPCL भरती २०२६ ची सविस्तर माहिती
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) आपल्या विविध प्रकल्पांसाठी पात्र तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या…
ISRO URSC Apprentice Bharti 2026: इस्त्रोमध्ये ४१० जागांसाठी मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज…
इस्त्रोच्या यू. आर. राव उपग्रह केंद्रात रोजगाराची संधी
यू. आर. राव उपग्रह केंद्र (URSC) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) एक अत्यंत महत्त्वपूर्ण शाखा आहे. बंगळुरू येथे स्थित असलेल्या…
तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत रंगणार अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा…
नवी दिल्ली येथे तब्बल ७० वर्षांनंतर होऊ घातलेले ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मराठीला अनेक वर्षांच्या मागणीनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या…
साहित्य सोनियाच्या खाणी…
नवी दिल्ली येथे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी १९५४ साली नवी दिल्ली येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. तथापि, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाच्या…
भंडारा जिल्ह्यातील ‘साहित्य’ सोनियाच्या खाणी
नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील साहित्यविषयक आढावा घेतलेला प्रा.नरेश दे.आंबिलकर यांचा विशेष लेख…
भंडारा जिल्ह्याच्या नावाची…
चंद्रपूरच्या मराठी साहित्य संमेलनाचा उजाळा
मराठीला नुकताच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…