Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !

राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन…

उद्योगास आकर्षित करणारी ‘ऑरिक सिटी’

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर निर्मितीसाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर विकास महामंडाळाची (DMIC) स्थापना केंद्र शासनातर्फे करण्यात आली आहे. या औद्योगिक कॉरिडॉरमध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान,…

केवळ एक रुपयात मिळणार शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी  या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात अनेकदा नुकसान झाले आहे. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी  पिक  विमा योजना राबविण्यात…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना…

SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती; अर्जाची मुदत 25…

SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (Combined Graduate Level Examination – CGL 2026) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 12,256 रिक्त जागांसाठी…

‘शासन आपल्या दारी’उपक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांसाठी विविध कागदपत्रे सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत मिळावीत. आणि…

शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागते. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे…

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड – पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न

बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या  कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. बांबू लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीला गती

सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कार्बन उत्सर्जन होत नाही. सुदैवाने आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा भक्कम पर्याय देण्यासाठी…

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता विविध योजना

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजाच्या तळागाळातील घटकांना…