Take a fresh look at your lifestyle.

पुणे-मुंबई : सातवाहनांच्या पायवाटेपासून ‘कनेक्टिंग लिंक’पर्यंतचा प्रवास

दख्खनच्या पठाराला कोकणाच्या किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. या भिंतीला भेदून तयार झालेले घाट म्हणजे त्या जिद्दीचा साक्षीदार. त्यापैकी…

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

मुंबई, दि. २९: राज्यातील उच्च शिक्षण, शैक्षणिक संशोधन, नवोपक्रम आणि धोरणात्मक शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) स्थापन करण्यात आली आहे.…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स गठीत – मंत्री चंद्रकांत…

मुंबई, दि. २९: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ॲकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी), मेजर-मायनर पद्धती, इंटरर्नशिप, इंडियन…

अंगणवाडी आहार दरवाढ, कर्मचारी निवृत्ती वयवाढीसह विविध मागण्यांवर शासन सकारात्मक – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २९ : अंगणवाडी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहार दरवाढीबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. तसेच अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट…

पर्यावरण वाचवण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यात काही छोटे पण महत्त्वाचे बदल करू शकतो:

१. कचऱ्याचे नियोजन: ओला कचरा आणि सुका कचरा नेहमी वेगवेगळा ठेवा. शक्य असल्यास ओल्या कचऱ्यापासून घरीच खत बनवा. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळा. २. पाण्याचा जपून वापर: नळ विनाकारण चालू ठेवू…

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [1884 जागा]

जाहिरात क्र.: 014/2026 Total: 1884 जागा परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या 1…

सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीच्या उदय

संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल होता मात्र मराठी भाषिक प्रदेश असलेल्या मराठवाड्यात निजामशाही होती. शिक्षणाची आभाळ होती, काही शाळा होत्या पण त्यांची भाषा उर्दू होती. 1917 ला हैद्राबाद मध्ये…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी…

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न…

नवी दिल्ली, दि. २७ : केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी; तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन…

शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासामध्ये डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री…

मुंबई,  दि. 24 : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम केले आहे.…