Take a fresh look at your lifestyle.

आदिवासी पारधी जमातीचे प्रलंबित प्रश्न सोडवणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. २ : आदिवासी पारधी जमातीचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही…

तृणधान्यांचे एकच महत्त्व, मिळतील भरपूर जीवनसत्त्वं

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्यांची भूमिका महत्त्वाची असून, तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व…

मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…!

शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे आमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या गोपाळ गजानन…

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हानिहाय लाभार्थी इष्टांकात सुधारणा

मुंबई, दि. २ जून : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने…

नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी; तृणधान्य आहेत पौष्टिक भारी

पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने…

स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना!

आज काल स्टार्टअप, इनोव्हेशन, युनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू…

कांदाटी खोरे- विकास दृष्टीकोन आणि ध्येय

कांदाटी खोऱ्यातील बरीचशी गावे ही कोयना धरणात गेली आहेत.  हे खोरे कोयनेच्या जलाशयाने वेढलेले आहे. या खोऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तापोळा, बामणोली या भागाला तर मिनी काश्मिर असे म्हटले जाते.…

मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान

शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ

समाजातील सर्वसामान्य, दुर्बल, वंचित व तळागाळातील मागासवर्गीय घटकांचा विकास व्हावा, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभाग…

भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव

खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात.…