Take a fresh look at your lifestyle.

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. ४ : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत…

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा

मुंबई, दि. ४ : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई,दि. ४: यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. १५ ऑगस्ट पर्यंतच्या पाणी वितरणाचे चोख नियोजन करावे तसेच,…

सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 'सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने'च्या अंमलबजावणीबाबत नवीन कार्यपद्धती जाहीर केली…

मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…!

शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे आमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या गोपाळ गजानन…

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

कोकणात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः काजू, आंबा, चिकू, नारळ, कोकम, चिंच, आवळा या फळबागांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण…

उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन; राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी

जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पद्धतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला…

विषमुक्त उत्पादनाला चालना देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका याेजना

कृषि उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न…

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना

सोलापूरसह अन्य चार जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला असून, पुढील चार दिवस गारपिटीसह अतिवृष्टी होईल, असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. वीज पडून जीवित हानी होण्याच्या घटना घडत असतात, या…

उत्तम आरोग्यासाठी बहरलेले वन

वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांच्या समृद्धीसाठी वन महत्त्वाचे आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात वने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि…