Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Uncategorized

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई, दि. ३० : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये,…

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र !

दरवर्षी 1 मे महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणूनही उत्साहाने साजरा केला जातो. देशात महाराष्ट्र हा अतिशय कुशल अशा कामगारांचा प्रांत म्हणून ऐतिहासिक काळापासून ओळखला जातो. देशाला दिशादर्शक अशा…

टेकवारी २.०: प्रशासनाला नाविन्यपूर्णतेचा ध्यास!

नवी दिल्ली, १०: महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाने ४ ते ८ मे २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत एका सरकारी कार्यालयापलीकडे जाऊन एक वेगळेच स्थित्यंतर अनुभवले. या कालावधीत…

भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा – ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच, १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या…

नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २७९२ रुग्णांना मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक जिल्ह्यात २,७९२ रुग्णांना ₹२३.५१ कोटींची मदत देण्यात आली आहे.…

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : विकासाला वेग देणारा आधुनिक महामार्ग

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना गती देणारा हा मार्ग आता ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नव्या उंचीवर पोहोचत…

वन स्टॉप सेंटर: पीडित महिलांच्या हक्काचे माहेरघर; अमरावतीत एका वर्षात १९६ महिलांना मदतीचा हात

संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने केंद्र पुरस्कृत ‘मिशन शक्ती’ योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ (OSC) प्रभावीपणे कार्यरत आहे. महिला व…

‘सुपर एल निनो’: २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकांना त्रास…

पुणे-मुंबई : सातवाहनांच्या पायवाटेपासून ‘कनेक्टिंग लिंक’पर्यंतचा प्रवास

दख्खनच्या पठाराला कोकणाच्या किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. या भिंतीला भेदून तयार झालेले घाट म्हणजे त्या जिद्दीचा साक्षीदार. त्यापैकी…

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

मुंबई, दि. २९: राज्यातील उच्च शिक्षण, शैक्षणिक संशोधन, नवोपक्रम आणि धोरणात्मक शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) स्थापन करण्यात आली आहे.…