Take a fresh look at your lifestyle.

शासन आपल्या दारी : सर्वसामान्यांना दिलासा देणारा अभिनव उपक्रम

सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.  शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी  तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास  …

शासन आपल्या दारी : शामराव पेजे महामंडळाच्या योजनांचा घ्या लाभ

शासकीय योजनांची माहिती देणे, त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आता थेट नागरिकांच्या दारी जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या…

फायदेशीर व लोकाभिमुख उपक्रम ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर…

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार..

राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हा गाळ उपसा करुन शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित…

निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना

निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध महाआरोग्य योजना साकारल्या आहेत. गरोदर महिला व बालकांचे आरोग्य चांगले राखता यावे, व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा सहज साध्य…

कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा…

उन्हाळ्यात जनावरांची देखभाल

राज्यासह अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता,…

रोजगाराचा नवा मार्ग रेशीम व्यवसाय

रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम…

शासन आपल्या दारी – शासनाचा अभिनव उपक्रम

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हे अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत…