Take a fresh look at your lifestyle.

माजी सैनिकहो… तुमच्या अन् तुमच्या कुटुंबासाठी..!

आपल्या सर्वांनाच भारतीय सैन्यावर अभिमान आहे. एका विशिष्ट कालावधीची सेवा पूर्ण झाल्यानंतर भारतीय सेनेतील जवान वा अधिकारी सैन्यातून निवृत्त होतात व त्यांना माजी सैनिक/सैन्याधिकारी संबोधले…

शेतकरी कर्जमुक्ती म्हणजे काय भाऊ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ जाहीर केली आहे. शेतकरी बांधवाना कर्जमुक्ती देण्याचा हा ऐतिहासिक महानिर्णय…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ!

महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची भूमी आहे. राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि सामाजिक जीवनाची वीण ही शेती व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांवर…

धानातून समृद्धीकडे! आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारा… भरघोस उत्पादन, आर्थिक स्वावलंबन आणि कर्जमुक्तीकडे…

“शेतकरी जगला तरच जग जगेल” ही केवळ भावना नाही, तर आपल्या देशाच्या अस्तित्वाची खरी ओळख आहे. कारण शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही; तो राष्ट्राचा जीवनदाता आहे. उन्हाची तिरीप, पावसाची अनिश्चितता, …

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या…

राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेमुळे नव्या…

NTPC भरती २०२६: असिस्टंट केमिस्ट ट्रेनी पदासाठी मोठी संधी, १० जुलैपर्यंत करा अर्ज

NTPC भरती २०२६: सविस्तर माहिती नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही भारतातील वीज निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीने २०२६ या वर्षासाठी असिस्टंट केमिस्ट…

दिल्ली उच्च न्यायालयात २७ जागांसाठी भरती: उच्च न्यायिक सेवा परीक्षेसाठी अर्ज सुरू!

भरती प्रक्रियेचा तपशील दिल्ली उच्च न्यायालयाने न्यायिक सेवांमधील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा-२०२६ अंतर्गत होत असून, यासाठी पात्र…

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती”

हवामान बदल ,अनियमित मान्सून, अतिवृष्टी व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा कठीण काळात  शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या व्यापक उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र…

महाकर्जमुक्तीची संजीवनी

नैसर्गिक संकट व कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे. ही योजना…

कर्जमुक्ती ते मन:शांती

शेतकरी हा भारतीय समाजातील अर्थकारणाचा मुख्य कणा आहे. याचा पाया मजबूत करण्यासाठी शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीची गरज असते. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी…