Take a fresh look at your lifestyle.

टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन

टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते.  परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य…

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा…

निजामाला मराठ्यांची मदत अन् निजामाने शब्द फिरवला

२७ डिसेंबर १७३२ रोजी बाजीराव पेशवे व चिमाजी आप्पा आणि निजाम यांची लातूरपासून आठ मैलावर मांजरा नदीकाठच्या रुई – रामेश्वर येथे ऐतिहासिक भेट झाली. त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे…

बळीराजाला देतेय बळ…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६… महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभे करण्यासाठी राज्य शासनाने…

ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारी कर्जमुक्ती योजना

महाराष्ट्रातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारपेठेतील चढ-उतारांमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर…

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : अधिक प्रभावी, संतुलित, पारदर्शक

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 हे माहितीच्या अधिकाराचे संकुचन करणारे नसून, माहिती अधिकार व्यवस्थेला अधिक प्रभावी, संतुलित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने तयार…

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा…

वसतिगृहाच्या चळवळीतून सामाजिक सुधारणा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र’ मानले, तर डॉ. बाबासाहेब…

पालखी सोहळा अथ ते इथपर्यंतचा प्रवास

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास हा केवळ धार्मिक परंपरेचा इतिहास नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकजीवनाचा चालता-बोलता दस्तऐवज…