Take a fresh look at your lifestyle.

राज्य शासनाची कर्जमुक्ती : शाश्वत कृषी विकासाचे धोरण

शेती ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढता उत्पादन खर्च,…

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : पात्र शेतकऱ्यांसाठी नवी संधी

शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ राबविली आहे.…

शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल

नाशिक, दि. ९ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्राची ओळख ही कृषीप्रधान राज्य म्हणून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेला शेतकरी सक्षम झाला, तरच राज्याचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान…

कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभासाठी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ नोंदणी बंधनकारक

बीड, दि. ८ (जिमाका) :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आता आधार कार्ड आणि अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक…

विविध विभागांच्या समन्वयातून कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यावश्यक आहे. मात्र, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार, वाढता…

IDBI बँक भरती 2026: स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

आयडीबीआय बँकेत विविध पदांची भरती जाहीर आयडीबीआय बँकेने आपल्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती मोहीम हाती घेतली आहे. जाहिरात क्रमांक 03/2026-27 नुसार, या भरतीमध्ये एकूण 31 जागांवर…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६

“शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी…

थेंबा-थेंबातून सिंचनासाठी ‘सूक्ष्म सिंचन योजना’

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात.…

दर्पण : समाज प्रबोधनाची नवी दृष्टी

सुप्रसिद्ध माध्यम तज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना…

गाथा पराक्रमाची, वीर बालपणाच्या आदर्शाची : बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग

काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात ! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य ! तरूण, निरागस आणि…