Take a fresh look at your lifestyle.

HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी, 358 जागांसाठी भरती…

HPCL अंतर्गत विविध शाखांमध्ये भरती हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कडून अप्रेन्टिस ॲक्ट 1961 नुसार ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने चार महत्त्वाच्या…

२०२७-२८ पासून सीईटीद्वारे होणार एएनएम-जीएनएम प्रवेश

मुंबई, दि. १४ : राज्यातील एएनएम आणि जीएनएम परिचारिका पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि एकसमानता आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. १४:  राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांचे आर्थिक…

मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२…

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी…

गर्भधारणेपूर्वीपासून माता व बालकाचे संगोपन करण्यासाठी ‘वात्सल्य’ कार्यक्रम

माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी गर्भधारणेपूर्वीपासून ते शिशु दोन वर्षांचे होईपर्यंतचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. माता व बालकांची गर्भधारणेपूर्वीपासून महिलांच्या आरोग्यावर विशेष…

पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक

आज (दिनांक 02 फेब्रुवारी) हा जागतिक पाणथळ दिन. पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्त्व मोठे आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन…

मुद्रांक शुल्क अभय योजना

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ राबविण्यात येत आहे.  या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या…

औद्योगिक गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण ‘महाराष्ट्र’

भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा देण्याचे ठरवले आहे.  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताना, सकल…

कर्जमुक्तीची व्यापकता वाढली; दोन लाखांचे कर्ज सर्वांना माफ

शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे…