Take a fresh look at your lifestyle.

एकत्रितपणे करूया जलसंकटावर मात

विकासाचा केंद्रबिंदू आहे. सामाजिक-आर्थिक विकास, ऊर्जा आणि अन्न उत्पादन, निरोगी परिसंस्था आणि मानवी जगण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. पाणी समाज आणि पर्यावरण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून…

मी नदी बोलतेय..!

वर खेळताना तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही मी पाहिलंय, त्याचा आनंदही वेळोवळी घेतलाय. म्हणून तुम्ही विसरलात तरी मला तुमच्यापासून दूर कसं होता येईल? म्हणून म्हटलं बोलावं… काय, मी कोण असे…

मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा शासन निर्णय जाहीर!

महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणेच सर्व…

‘एमएसएमई’ची हेल्पलाईन सुरू; उद्योजकांना तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई, दि. 6 : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ सल्ला सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र RAMP (Raising and…

भारतीय नौदलात सुवर्णसंधी: अग्निवीर अप्रेंटिस भरती २०२६!

देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारतीय नौदलात (Indian Navy) 'अग्निवीर अप्रेंटिस' पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 📌 भरतीचे तपशील: पदाचे नाव:…

नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत व तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात –…

मुंबई, दि. ५ : ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा‘ (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक…

नागरिक, कर्मचाऱ्यांचे हित, शहराचा विकास केंद्रस्थानी ठेवून ‘बेस्ट’चा आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. ५ : बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला…

एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन…

महाराष्ट्र सदन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

नवी दिल्ली, दि. ५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील कस्तुरबा मार्ग स्थित ‘महाराष्ट्र सदन’ येथे मोठ्या उत्साहात आज वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी…

विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. ४ : विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम…