Take a fresh look at your lifestyle.

विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या…

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंती : ‘२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन’

जागतिक पातळीवर हॉकी या खेळात भारताला सर्वोच्च स्थान मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा जयंती दिवस हा केंद्र सरकारतर्फे ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. जागतिक कीर्तीचे…

दक्षिण भारतीय बँकेत सीए उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांसाठी…

दक्षिण भारतीय बँक PO (CA) भरती २०२६: सविस्तर माहिती साउथ इंडियन बँकेने नुकतीच प्रोबेशनरी ऑफिसर (CA) या महत्त्वाच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकिंग क्षेत्रात सीए (Chartered…

AIIMS Nursing Officer Bharti 2026: AIIMS मध्ये २२१६ नर्सिंग ऑफिसर पदांची भरती सुरु; जाणून घ्या…

AIIMS नर्सिंग ऑफिसर भरती २०२६ बद्दल सविस्तर माहिती AIIMS कडून जारी करण्यात आलेल्या या मेगा भरती अंतर्गत देशभरातील AIIMS रुग्णालयांमध्ये नर्सिंग स्टाफची रिक्त पदे भरली जाणार आहेत. NORCET-11…

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची नवीन मुदत आणि पात्रता!

शाखांनुसार उपलब्ध जागांचा तपशील भारतीय नौदलाच्या या भरती मोहिमेत विविध तीन प्रमुख शाखांमध्ये २७५ पदांची विभागणी करण्यात आली आहे. १. एक्झिक्युटिव्ह ब्रांच (Executive Branch) जनरल…

‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार

नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना…

पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकासामध्ये महाराष्ट्र अग्रेसर

जागतिक तापमानवाढीचे युग संपून आता होरपळीचे युग सुरू झाले आहे. त्यामुळे आता त्वरीत कार्यवाही करणे आणि निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने केले आहे. सध्या वातावरणामध्ये…

मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

अवयवदान करा..अवयवदान करा..! कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ उमजावणारी आहे… आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं.. रिकामं तर रिकामं, लिहिलं…

कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम…. मुख्यमंत्री योजनादूत

महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या लोक कल्याणकारी योजनांचे प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी”  हा महत्त्वाकांक्षी उपक्रम…

‘मुख्यमंत्री योजनादूत’ : शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास दि. 9 जुलै 2024 रोजीच्या…