Take a fresh look at your lifestyle.

शेतीला पशुपालनाची जोड दिली, दुध आणि शेणखतामुळे आली आर्थिक समृद्धी

शेतीच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेताना परिश्रमाची जोड असल्यास शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक समृद्धी हमखास येतेच. वाघझाडी येथील नितीन भास्कर इंगळे यांनी शासनाच्या…

परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती)

जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राबविण्यात येत आहे. यासाठी…

कृषी यांत्रिकीकरण योजना

कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊया… पात्र लाभार्थी – सर्व…

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महेश भोसले यांची बेदाणा निर्मिती उद्योगात भरारी

योजनेतून ३७ लाख रूपये अनुदान मंजूर १५००० चौ. फुटावर प्रशस्त शेड दोन वर्षांत त्यांनी २ हजार टन बेदाणा निर्मिती सोलापूर, दि. 1 (जि. मा. का.) – मोहोळ…

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून साधली आर्थिक प्रगती

महाराष्ट्र शासनाच्या अनसूचित जमाती उपयोजनेंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाती. या योजनेचा महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली येथील शेतकरी अनिल बळवंत केळगणे यांना या योजनेंतर्गत जुनी…

शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नवनवे प्रयोग व उत्कृष्ट रोपांसाठी स्वत:ची नर्सरी तयार करून मोर्शी तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने आर्थिक प्रगती साधली आहे. शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचन,…

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची…

अमरावती, दि. 28 :  शेतकरी बांधवांना शेतातील पिकाविषयी प्रत्यक्ष माहिती, मार्गदर्शन देणारी शेतीशाळा हे प्रभावी ठरले आहे. कृषी उत्पादकतेत भर पडण्यासाठी आवश्यक बाबींचे प्रशिक्षणच याद्वारे मिळत…

सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर

दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. ऐन हंगामातच अनेकदा वीजेचा लपंडाव…

वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’ करणार शेताची राखण

‘कुंपणानेच शेत खाल्ले’ ही एक प्रचलित म्हण…आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच ‘कुरण…