Take a fresh look at your lifestyle.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे लेखन अनमोल ठेवा…

संताची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, संत जनाबाई, सोयराबाई यांच्या माध्यमातून १२ व्या शतकापासुन आजपर्यंत येथे मराठी भाषा रुजली.…

मराठी साहित्यविश्वामधील कोल्हापूरचे योगदान

३ अ.भा.मराठी साहित्य संमलेनांच्या आयोजनासह ८ अध्यक्ष पदांचा मान, मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान ८ साहित्य अकादमी पुरस्कार ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१,…

महाराष्ट्र रोजगार मेळावा २०२६: राज्यातील बेरोजगारांसाठी विविध जिल्ह्यांत नोकरीची सुवर्णसंधी

रोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुशल आणि अकुशल तरुण नोकरीच्या शोधात आहेत. या सर्व उमेदवारांना एकाच छताखाली विविध उद्योजक आणि कंपन्यांशी जोडणे हा या…

अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – कृषिमंत्री दत्तात्रय…

मुंबई, दि. ३ : शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विकणे हा अन्यायकारक प्रकार असून, अशा…

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई, दि. ३ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सुमारे १२.९८ लाख विद्यार्थ्यांनी…

जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३१ : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे.…

अभिजात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ!

जैसी हरळांमाजी रत्नकिळा। कि रत्नांमाजि हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा। भाषा मराठी।। अशा शब्दात सार्थ अभिमानाने गौरवण्यात आलेल्या मराठी भाषेला दोन हजारांहून अधिक वर्षांचा समृद्ध…

साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध…

अभिजात मराठीचा गौरव… दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन…

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य विश्वात साहित्य संमेलनाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. कदाचित इतर भाषांमध्ये अशा पद्धतीचे साहित्य संमेलने क्वचित…

महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!

यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष…