Take a fresh look at your lifestyle.

ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र

राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून सामाजिक…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आधार

शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यालयांकडून…

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये…

लोककल्याणाची गंगा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

लोकशाहीमध्ये ‘लोककल्याण’ हे ब्रीद असतं… समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी ध्येयधोरणे राबवून आर्थिक स्तराबरोबर त्याचे सामाजिक स्तर उंचाविण्याचे काम शासन करत असते. महाराष्ट्र या बाबतीत…

शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान

दिव्यांगांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे सहजतेने उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय…

सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक योजना

सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे…

शासनाची महत्त्वाकांक्षी योजना “हर घर नर्सरी”

सन २०१९-२० मध्ये जग कोविड-१९ या विषाणूच्या साथ रोगाला सामोरे गेले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या काळात ऑक्सिजनची उपलब्धता हा काळजीचा मुद्दा ठरला. रुग्णांना ऑक्सिजनची…

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत लोककल्याणाची गंगा

        लोकशाहीमध्ये ‘लोककल्याण’ हे ब्रीद असतं… समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी ध्येयधोरणे राबवून आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचविण्याचे काम शासन करत असते. महाराष्ट्र या बाबतीत नेहमीच…

अल निनो संकटाचा सामना; शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक

‘अल निनो‘ हा शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.अल निनो हे एक वातावरणीय संकट असून आता या संकटाच्या आम्ही जवळ असून याचा सर्वाधिक परिणाम जून मध्ये मृग आणि रोहिणी…

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ७४१ गावांमध्ये विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी…

मुंबई, दि. १६ : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधील निवड करण्यात आलेल्या ७४१ गावांमध्ये २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत विशेष…