Take a fresh look at your lifestyle.

NCRA Pune Bharti 2026: नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर; जाणून…

NCRA पुणे भरती २०२६: पदनिहाय तपशील आणि पगार या भरती प्रक्रियेद्वारे संस्थेतील प्रशासकीय, तांत्रिक आणि सुरक्षा विभागातील पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली…

महावितरण चंद्रपूर भरती २०२६: १२वी पास व ITI उमेदवारांसाठी १३२ जागांची मेगा संधी!

महावितरण चंद्रपूर अप्रेंटिस भरती २०२६ ची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने आपल्या चंद्रपूर विभागातील विविध आस्थापनांसाठी ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या…

MPKV राहुरी भरती 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

महात्मा फुले कृषी विद्यापीठात नव्या पदांची भरती अहिल्यानगर येथील प्रसिद्ध महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात नवीन संशोधनात्मक कामांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यासाठी…

Kolhapur Anganwadi Recruitment 2026: कोल्हापुरात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरु; 10 ऑगस्टपर्यंत…

कोल्हापूर अंगणवाडी भरती २०२६: पद आणि पात्रता तपशील महिला व बाल विकास विभाग, कोल्हापूर अंतर्गत नागरी बाल विकास प्रकल्पांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी ही भरती राबवली जात आहे. इच्छुक…

पंजाब नेशनल बँकेत ५४५ जागांवर भरती; ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पंजाब नॅशनल बँक भरती २०२६: ५४५ स्थानिक बँक अधिकारी पदांची घोषणा पंजाब नॅशनल बँकेच्या मानवी संसाधन विभागाने स्थानिक बँक अधिकारी (JMGS-I) पदांसाठी राज्यनिहाय भरतीची घोषणा केली आहे. या…

मध्ययुगीन साहित्य निर्मितीत महानुभावांचे योगदान

महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की सांस्कृतिकदृष्टया महाराष्ट्र अतिशय प्रगत राज्य आहे. विविध धर्म आणि संप्रदायांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे.…

साहित्य संमेलनाच्या इतिहासात साताऱ्याचे महत्त्वाचे योगदान

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलने आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा यासाठी सातारा जिल्ह्याने दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे असून…

माय मराठीला अभिजात दर्जा; भाषिक आणि वाङ्मय परंपरेचा मागोवा

सुमारे अडीच हजार वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या मायमराठीचे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराया ‘माझा मराठीचे बोलू कवतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।’ असे यथार्थ वर्णन करतात. विमलसुरीचे…

सातारा जिल्ह्यातील अ. भा. मराठी साहित्य संमेलनांच्या आठवणींना उजळा

महाराष्ट्र गीतात आपण गौरवाने, अभिमानाने म्हणतो  की,…. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ! आता त्याच नवी दिल्लीत हे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वीही १९५४ साली ३७ वे…

अभिजात मराठी आणि दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नवी दिल्ली येथे होऊ घातलेले ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलन अनेकप्रकारे ऐतिहासिक आहे. यापूर्वी १९५४ रोजी दिल्लीत झालेल्या संमेलनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ मिळाले आणि १…