Take a fresh look at your lifestyle.

सबळ शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात व्यापक, तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी योजना आहे. थकीत कर्जाचा डोंगर उपसल्यामुळे ५६ लाख शेतकरी…

महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना

महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक किल्ले, वास्तु, प्राचीन लेणी, शिलालेख, पारंपरिक कला तसेच विविध प्राचीन सांस्कृतिक परंपरा स्वरुपात समृद्ध वारसा लाभलेला आहे. प्राचीन वारसाचे प्रतिक असलेल्या…

गर्भवतींना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे बळ

 केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना…

आर्थिकदृष्ट्या सबलांना नव्हे; गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे शेतकऱ्यांना फक्त आर्थिक लाभ मिळणार नाही तर शेतीच्या शाश्वत विकासासाठी पडलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. कर्ज परतफेड करणे शक्य असणाऱ्या…

कर्जमुक्ती : भविष्याची गुंतवणूक

नैसर्गिक संकट व कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे. या…

भारतीय सैन्य दलात इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी: SSC Tech भरती २०२६ जाहीर

भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची संधी भारतीय सैन्य दलाने तांत्रिक विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी ३८१ जागांची घोषणा केली आहे. यात पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील उमेदवारांचा समावेश आहे. हा…

शेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगड

राज्यशासन शेती आणि शेतकरी यांच्या हिताच्या अनेक योजना राबवित आहे. दुष्काळ, अनियमित पाऊस, गारपीट, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह त्यांना…

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28: फायरमन आणि उप-अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश: एक सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत अग्निशमन सेवेत कार्यरत राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया…

रोजगार हमीपलीकडे… विकसित गावांच्या नव्या युगाची सुरुवात

दोन दशकांहून अधिक काळ ग्रामीण भारताच्या रोजगार सुरक्षेचा आधार ठरलेली मनरेगा योजना आता नव्या स्वरूपात पुढे आली आहे. ‘विकसित भारत – जी-राम-जी’ हा कायदा १ जुलै २०२६ पासून देशभर लागू झाला आहे.…

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने‘ तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर…