‘शासन आपल्या दारी’उपक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्यातील नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांसाठी विविध कागदपत्रे सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत मिळावीत. आणि…