Take a fresh look at your lifestyle.

८-१४ एप्रिल सामाजिक समतेचा आठवडा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह जगा, समतेचा संदेश पसरवा

महाराष्ट्र शासनाने राज्यभर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” ८ एप्रिल ते १४ एप्रिल, २०२६ दरम्यान साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यातील सर्व प्रशासकीय…

३१ मार्च १९९०: समता आणि न्यायाच्या ‘महासूर्याला’ सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर!

भारतीय समाजसुधारक व संविधान रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ३१ मार्च १९९० रोजी मरणोत्तर ‘भारत रत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. महत्त्वाचे तपशील: जाहीर…

रोबोटिक सर्जरी: ३डी दृश्य आणि कमी रक्तस्रावामुळे रुग्ण जलद बरे होणार

अत्याधुनिक वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक सर्जरी ही क्रांतिकारी प्रणाली ठरत असून, तिचा प्रभावी वापर आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी मजबूत करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासन आयोजित…

पशुपालकांसाठी ‘महापशुधन वार्ता’चा लाभ; डिजिटल ई-मासिक ठरतंय ज्ञानाचा खजिना

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.…

तृतीयपंथीयांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी! ४५% अनुदानासह १२ लाखांपर्यंत मिळणार कर्ज

तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची पाऊले उचलली असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत आहे. जळगाव…

नोकरीची सुवर्णसंधी! पाचोरा येथे २ एप्रिलला रोजगार व समुपदेशन मेळावा

नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळावा दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथे आयोजित करण्यात आला…

मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि दरमहा १००० रुपये विद्यावेतन

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे अनुसूचित जमातीतील (ST) युवक-युवतींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ✅ वैशिष्ट्ये: 💰 दरमहा ₹१००० विद्यावेतन. 📚 प्रशिक्षण पूर्ण…

निवृत्ती योजनेचा ‘ऑप्शन’ देण्यासाठी आता भरपूर वेळ; शासनाकडून मुदतवाढीचा जीआर प्रसिद्ध!

महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय…

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक आता ‘जनगणना २०२७’ चे ब्रँड ॲम्बेसेडर!

भारताच्या सोळाव्या जनगणनेचा बिगुल वाजला असून, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांची 'जनगणना २०२७' चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कलेतून सामाजिक…

शिक्षण क्षेत्रात क्रांती! राज्यात ४०५ नव्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ मंजूर

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 'विकसित महाराष्ट्र २०४७' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राज्यातील आणखी ४०५ शासकीय…