Take a fresh look at your lifestyle.

महात्मा गांधी मिशन लॉ कॉलेज नवी मुंबई येथे १२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर; त्वरित अर्ज करा

नवी मुंबईत लॉ कॉलेजमध्ये नोकरीची सुवर्णसंधी शिक्षण क्षेत्रात उत्तम करिअर घडवू इच्छिणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांसाठी नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महात्मा गांधी मिशन लॉ कॉलेजच्या…

पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२६: जळगावमध्ये १२ रिक्त पदांसाठी मोठी संधी

पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगावातील प्रतिष्ठित सहकारी बँक असलेल्या पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह…

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान पुणे येथे ‘प्रकल्प तांत्रिक सहाय्यक’ पदांची भरती…

RARI Pune Recruitment 2026: संक्षिप्त तपशील केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, पुणे (Regional Ayurveda Research Institute Pune) यांनी विविध…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ भरती २०२६: ३६ रिक्त पदांसाठी मोठी संधी, त्वरित अर्ज करा!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ येथे ३६ जागांसाठी भरती जाहीर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांसाठी…

प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत…

मुंबई, दि. १६ : महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राज्यभरात दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव…

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रिल’मधून जनजागृती

मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रिल…

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा –…

नाशिक, दि.१६ ऑगस्ट :  राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेसह विविध योजना राबविण्यात येत…

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे.…

जलयुक्त महाराष्ट्र घडवूया!

महाराष्ट्रातील पाणीटंचाई, घटती भूजल पातळी आणि मातीची धूप यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मृद व…

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण…